HW News Marathi
राजकारण

सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?

मुंबई | बासनात गेलेला राम मंदिराचा मुद्दा पुन्हा शिवसेनेमुळे चर्चेत आला आहे. सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. पुढे असे देखील म्हणाले की, दिल्लीतील सरकार हे आरएसएसच्या आशीर्वादाने सत्तेते आहे. देशात पहिल्यांदा हिंदुत्त्वादी आणि मजबुत सरकार मिळाले असून देखील त्यांनी राम मंदिरचा मुद्दा बाजूला केला. आरएसएसला आंदोलन करण्याची वेळे येत मग तुमची मेहनत वाया गेली का?

मी २५ नोव्हेंबरला अयोध्येत त्या पाश्वभुमीवर उद्धव ठाकऱ्यांनी शिवसेनेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली होती. पुढे १८ नोव्हेंबरला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र दुष्काळाने आकराळ-विकराळ रुप धारण केले आहे. दुष्काळसदृश, दुष्काळ आणि दुष्काळजण असे सरकारने अनेक शब्दचे खेळ केले तरी देखील जनतेच्या मदतीला धावून जाणे हे शिवसैनिकांचे कर्तव्या आहे. फक्त दुष्काळ जाहीर करून काही होत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच दुष्काळ भागात प्राण्यासाठी चारा छावण्या आणि पाण्याचे टँकरची सोय करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युतीच्या सत्तास्थापनेबाबतचा निर्णय भाजपने लिखित स्वरूपात द्यावा !

News Desk

कदाचित मुख्यमंत्री माझ्या भाषणाला घाबरले असतील !

News Desk

पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरु होण्यापूर्वी भाजप, टीएमसीच्या कार्यकर्त्यांची हत्या

News Desk
मनोरंजन

#मीटू : पेंटर जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप

Gauri Tilekar

मुंबई| ‘मीटू’ या मोहिमतून अनेक महिला त्यांच्यावरील होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवत आहेत. या मोहिमेद्वारे विविध क्षेत्रातील महिलांवर त्यांच्यावरील झालेल्या लैंगिक शोषणाचे कथन करत आहे. या मोहिमेत दिवसेंदिवस मोठमोठ्या व्यक्तींची नावेसमोर येत आहेत. या मोहिमेत सर्वात जास्त बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कलाकार, दिग्दर्शक, अमिनेत्री यांची नावेसमोर येत आहेत. यात अजून एका व्यक्तीसमोर आले ते म्हणजे अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास यांच्या नंदिता यांच्या वडीलांवरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्‍यात आला आहे. बोरा यांनी आपल्या ट्विटद्वारा पेंटर जतिन दास यांच्यावर आरोप केला आहे.

 

‘ १४ वर्ष आधी २००४ मध्ये माझ्या सासऱ्यांच्या ओळखीने दिल्ली झालेल्या एका इव्हेंटमध्ये जतिन दाससोबत ओळख झाली. त्यांनी मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. मी त्यांची मोठी फॅन असल्याने मला खूप आनंद झाला काम परंतु त्यांनी मला जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता, असे ट्विट बोरा हिने तिच्यावरील झाला अत्याचार जगासमोर आणला.

Related posts

ट्विटरचे गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने स्पेशल इमोजी

swarit

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर

News Desk

आयनॉक्स थिएटरमध्ये ‘ठाकरे’च्या पोस्टरवरून शिवसैनिकांचा राडा

News Desk