HW News Marathi
राजकारण

सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?

मुंबई | बासनात गेलेला राम मंदिराचा मुद्दा पुन्हा शिवसेनेमुळे चर्चेत आला आहे. सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. पुढे असे देखील म्हणाले की, दिल्लीतील सरकार हे आरएसएसच्या आशीर्वादाने सत्तेते आहे. देशात पहिल्यांदा हिंदुत्त्वादी आणि मजबुत सरकार मिळाले असून देखील त्यांनी राम मंदिरचा मुद्दा बाजूला केला. आरएसएसला आंदोलन करण्याची वेळे येत मग तुमची मेहनत वाया गेली का?

मी २५ नोव्हेंबरला अयोध्येत त्या पाश्वभुमीवर उद्धव ठाकऱ्यांनी शिवसेनेनेच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलविण्यात आली होती. पुढे १८ नोव्हेंबरला पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र दुष्काळाने आकराळ-विकराळ रुप धारण केले आहे. दुष्काळसदृश, दुष्काळ आणि दुष्काळजण असे सरकारने अनेक शब्दचे खेळ केले तरी देखील जनतेच्या मदतीला धावून जाणे हे शिवसैनिकांचे कर्तव्या आहे. फक्त दुष्काळ जाहीर करून काही होत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच दुष्काळ भागात प्राण्यासाठी चारा छावण्या आणि पाण्याचे टँकरची सोय करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या मते ‘हे’ ३ उमेदवार पंतप्रधान पदासाठी योग्य

News Desk

स्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम

News Desk

हाफिज सईद लढवणार निवडणुक

News Desk