HW News Marathi
क्रीडा

प्रणव धनावडेचा विश्वविक्रम आता सीबीएसईच्या पाठ्यपुस्ताकात

मुंबई | क्रिकेटर प्रणव धनावडे यांनी २०१६ मध्ये क्रिकेट खेळताना तब्बल १००९ धावा करून विश्वविक्रम आपल्या नावी केला होता. प्रणवच्या या विश्वविक्रमी कामगिरीची दखल त्यावेळी जागतिक पातळीवर देखील नोंद घेतली गेली होती. प्रणवच्या विश्वविक्रमी कामगिरीची दखल आता सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात समावेश करून घेतली आहे.

प्रणव धनावडेवर सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता तिसरीच्या हिंदीच्या पुस्तकात त्यांच्या नावावर धडा शिकविण्यात येणार आहे. प्रणवच्या प्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच प्रयत्न केला आहे. सीबीएसईच्या अभ्यास क्रमात प्रणवच्या विश्वविक्रमी कामगिरीचा पाठ्यपुस्तकात समावेश केलाय. यांची कल्पना देखील प्रणवला नव्हती. त्याच्या मित्रांनी त्याला फोन करून या बदल माहिती दिली. यानंतर प्रणव त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पाहयला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमृता फडणवीस यांच्या राष्ट्रगीताने होणार प्रो- कबड्डी लीगचे उद्घाटन

News Desk

धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन

Aprna
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

News Desk

नक्षल्यांनी केली पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

News Desk

गटविकास अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक

News Desk