HW News Marathi

Tag : अग्रलेख

महाराष्ट्र

‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’

News Desk
मुंबई । महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे भिजत घोंगडे पडले होते तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की, ‘‘युतीचे नक्की काय होणार?’’ नंतर युतीचे कोडे सुटले तेव्हा नवा...
देश / विदेश

काँगेसला एक अध्यक्ष मिळो हीच आमची प्रार्थना!

News Desk
मुंबई । राहुल गांधी यांनी त्यांचा राजीनामा आता सार्वजनिक केला आहे. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. पराभवाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप...
देश / विदेश

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk
मुंबई | जम्मू-कश्मीरात राष्ट्रपती राजवटीची मुदत सहा महिने वाढवण्यात आली. पुढील सहा महिन्यांत खोऱ्यातील वातावरण ठीकठाक केले जाईल. अमरनाथ यात्राही सुरू झाली आहे. त्यामुळे सुरक्षा...
देश / विदेश

प्रतिभेने ‘उंबरठा’ सोडला!

News Desk
मुंबई । प्रतिभाशाली नाटककार गिरीश कर्नाड गेले. नाटकाच्याच भाषेत सांगायचे तर एका थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला. तथापि, या जागतिक रंगमंचावर तळपणाऱ्या...
देश / विदेश

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk
मुंबई । उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये फक्त दहा हजार रुपयांसाठी अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण देशात यावर संतापाचा वणवा पेटला आहे. त्या अभागी...
देश / विदेश

रॅगिंगचा भस्मासुर आपल्याकडे आजही किती बेबंद आहे !

News Desk
मुंबई । जळगावच्या डॉ. पायल तडवी या होतकरू विद्यार्थिनीचे हे भयंकर वास्तव महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील म्हटल्या जाणाऱ्या समाजमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. शिक्षणाने समाज प्रगल्भ होतो,...
महाराष्ट्र

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk
मुंबई । तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीने तिघांचा बळी घेतला. रविवारी ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. तारापूरच...
राजकारण

लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

News Desk
मुंबई । निवडणुकांच्या प्रचाराने कोणती पातळी गाठली आहे असे विचारण्याची सोय राहिलेली नाही. पातळी नव्हे तर तळ गाठला आहे. आम्ही काय करणार व आधी आम्ही...
महाराष्ट्र

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींनाही त्यांच्या कर्माचे फळ पंतप्रधानांनी दाखवले !

News Desk
मुंबई । पंतप्रधान मोदी यांच्या एका वक्तव्यावरून सध्या टीकेचे काहूर माजले आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजीव गांधींविषयी केलेले विधान चुकीचे आहे हे एकवेळ मान्य करू,...
महाराष्ट्र

सरकारच्या खांद्याला खांदा लावून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले पाहिजेत !

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील यावेळचा दुष्काळ भीषण आहे. निवडणुकांचा सुकाळ संपला आहे. त्यामुळे आता दुष्काळ निवारणाच्या कामात झोकून देणे गरजेचे आहे. भीषण दुष्काळाची स्थिती लक्षात घेता...