मुंबई | “शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुक काय?”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी बोलतना केले आहे....
मुंबई | “महाराष्ट्राचा भाग असलेले बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर अगोदर महाराष्ट्राला द्या, नंतर बाकीच्या विषयांवर बोला कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को...
मुंबई | “सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे...
मुंबई | “जर भुजबळसाहेबांनी शिवसेना सोडली नसती तर त्याआधीच मुख्यमंत्री झाले असते”, अशी मिश्किल टिप्पणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे. राष्ट्रवादी...
मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अधिवेशन आहे. राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon Session) आज (18 ऑगस्ट) दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा...
मुंबई | ओबीसी राजकीय आरक्षणासाठी समर्पित बांठिया आयोगाने (Banthia Commission) सादर केलेला ओबीसींचा विश्लेषणात्मक अहवाल (इम्पिरिकल डाटा) आपण सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्याआधारे ओबीसींचा राजकीय...
नाशिक | नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी...
नवी दिल्ली | आज देशभरातील ओबीसी समाजाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा मोठा प्रश्न देशात उभा राहिला आहे. सुरुवातीला महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात आणि गोवामध्ये देखील...
मुंबई। केवळ राज्यात नव्हे तर देशातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांसाठी पथदर्शी अशी योजना म्हणून आज येवल्यातील अडतीस गाव योजनेकडे बघितले जाते. या योजनेच्या या यशामध्ये...
मुंबई | “एकनाथ शिंदेंनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. नाहीतर आनंद दिघेंच्या बाबतीत जे काही झाले, ते त्यांच्या बाबतीतही घडले असते, ” असे सूचक वक्तव्य...