मुंबई | “मी कधीच माघार घेत नाही”, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाडांनी...
मुंबई | “दाऊद इब्राहिम होता म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते,त्याच अभासातून कदाचित असे तुच्छ बोल बाहेर पडले असावेत”, अशी टीका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर...
मुंबई । कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” (Jai Jai Maharashtra Majha) या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत...
मुंबई | “हिंदू जन आक्रोश मोर्चा जो निघाला हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भूमिकेविरुद्ध निघाला. आणि त्याबद्दल मी मोर्चेकरांचे अभिनंदन करतोय”, अशी बोचरी...
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल पदवरून पायउतार होण्याची पत्र लिहून इच्छा व्यक्त केली आहे....
मुंबई | “सरकारमध्ये जे खुर्चांना फेविकॉल लावून बसलेले आहेत.”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. राज्यपाल भगतसिंग...
मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रमध्ये आम्ही असा नंगानाच चालू देणार नाही”, असा इशारा भाजप नेत्या चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदला (Uorfi Javed)...
मुंबई | “शरद पवार हे जाणता राजा आहेत, यात चुक काय?”, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी बोलतना केले आहे....
मुंबई | “धर्मवीराच्या महान पित्याचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे ‘अण्णाजी पंत’ आज सत्तेवर आहेत”, असा टोला सामनाच्या (saamana) अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारसह त्यांच्या पक्षातील नेत्यांना लगावला...
मुंबई | “अजित पवारांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी हे विधान केले आहे. हे अजित पवार यांनी सांगावे”, असा सवाल संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी...