मुंबई | कडक ऊन आहे.अतिशय कष्टाने हे शेतकरी (Farmers) मुंबईकडे यायला निघाले आहेत. त्यांना याकाळात कष्ट होऊ नये म्हणून तत्परता दाखवून, त्यांचा मोर्चा थांबवण्याचा व...
मुंबई | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाचा आज (27 डिसेंबर) सातवा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने...
मुंबई | “मी गेले ३२-३३ वर्ष विधानसभेत असताना माझ्याकडून अपशब्द कोणालाही वापरला गेला नाही. निर्लज्जपणासारखे वागू नका. याचा अर्थ असा आहे की, सत्तारुढ पक्षाबरोबर विरोधी...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे हिवाळी अधिवेशन पुरते निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उद्देशून...
मुंबई | “सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत...
मुंबई | राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने...
मुंबई | “मी सगळे मान्य करेन, परंतु, विनयभंग मान्य करणार नाही”, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आमदाराकीचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे सुपूर्त केला आहे. कळवा खाडी...