HW News Marathi

Tag : भारत

देश / विदेश

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये आजपर्यंतची सर्वाधिक तणावाची परिस्थिती !

News Desk
नवी दिल्ली | “भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या दोन्ही देशांमध्ये सध्या निर्माण झालेला तणाव हा सर्वाधिक आहे”, असे...
क्रीडा

भारताने पाकविरूद्ध खेळावे की नाही, ते केंद्राला ठरवू दे !

News Desk
पुणे । “भारताने पाकिस्तानविरूद्ध खेळावे किंवा नाही, हा निर्णय केंद्राने घेऊ दे. आम्हाला त्यांचा निर्णय मान्य असेल”, असे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी स्पष्ट...
देश / विदेश

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान धास्तावला !

News Desk
श्रीनगर । पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून हल्ला केला जाईल या भीतीने पाकिस्तानने सरकारने नियंत्रण रेषेजवळील नीलम, झेलम, रावळकोट, हवेली, भीमबेर या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
क्रीडा

पाकिस्तानसोबत न खेळून २ गुण देण्यापेक्षा मैदानात त्यांचा पराभव करा !

News Desk
मुंबई | काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यापासून देशभरात पाकिस्‍तान विरोधात निषेध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकविरुद्ध खेळू नये...
देश / विदेश

आम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत आहे !

News Desk
नवी दिल्ली | पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडून पहिल्यांदा पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. “आम्ही युद्धाची तयारी करत नाही, उलट भारत आमच्यावर युद्ध लादत...
देश / विदेश

…तर पाकिस्तानसोबत मानवतेने वागण्यात काय अर्थ आहे ?

News Desk
नवी दिल्ली | “पाकिस्तानची वागणूक जर बदलत नसेल आणि ते दहशतवाद्यांना पाठिंबा देणे कायम ठेवणार असतील. तर त्यांच्यासोबत मानवतेने वागण्यात काय अर्थ आहे ?”, असा...
क्रीडा

पाकिस्तानमधील २ नेमबाजांना व्हिसा नाकारल्याने ‘आयओसी’ची भारतावर कारवाई

News Desk
नवी दिल्ली | पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या २ नेमबाजांना व्हिसा नाकारण्यात आला आहे. याविरोधात पाकिस्तानने नॅशनल राफल असोसिएशन ऑफ या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेकडे...
देश / विदेश

शहीद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार !

News Desk
मुंबई | पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजयसिंग राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड दोन...
देश / विदेश

भारतातून पाकिस्तानात वाहून जाणाऱ्या ३ नद्यांचे पाणी वळविणार, केंद्राचा निर्णय

News Desk
नवी दिल्ली | भारतामधून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या नद्यांच्या भारताच्या वाट्याच्या पाण्याचा वापर आता भारतासाठीच करण्याचा अत्यंत मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी, आता या नद्यांचा...
देश / विदेश

…तर पाकिस्तानला ओसाड बनवू, नितीन गडकरींचा इशारा

News Desk
नवी दिल्ली | “भारतातून वाहणाऱ्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला जाते. हे पाणी यमुना नदीला जोडून पाकिस्तानला ओसाड बनवू” , असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...