HW News Marathi

Tag : शेतकरी

महाराष्ट्र

शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हाला देखील आत्महत्या करावी लागेल

News Desk
मुंबई | राज्यात प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी लागू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवापुरती थर्माकोल मखरावरील बंदी शिथिल करावी, ही मखरविक्रेते आणि ती तयार करणाऱ्या कलाकारांची विनंती...
महाराष्ट्र

विधानभवनाची बत्ती गुल, नागपुरात मुसळधार पाऊस

News Desk
नागपूर | नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात आहे. यामुळे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशना पहिल्यांदाच बत्ती गुल झाल्यामुळे विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाले आहे. विधीमंडळाचे पुढील कामकाज सोमवारी...
महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन सुरू, प्रकाश गजभिजेंची वेशभूषा

News Desk
नागपूर | आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. हे पावसाळी अधिवेशन २० जुलैपर्यंत असणार आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्द...
कृषी

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

News Desk
औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वरुणराजा मात्र मराठवाड्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत...
राजकारण

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

News Desk
मुंबई | महाराष्ट्रातील सर्व बँकानी शेतकऱ्यांना सरळ पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. सदर पत्रात देवेंद्र फडणवीस...
महाराष्ट्र

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप पराभव निश्चित – राहुल गांधी

swarit
मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपचा पराभव करतील असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोरेगाव येथे बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये...
राजकारण

कॉंग्रेसचे सरकार आले तर शेतक-यांना दहा दिवसात मिळेल कर्जमाफी

News Desk
मंदसौर | मध्य प्रदेशमध्ये ज्या दिवशी काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, त्या दिवसापासून अवघ्या दहा दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे वचन कॉंग्रेस अध्यक्ष...
कृषी

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

News Desk
मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम शहरांमध्ये जावण्यास सुरुवात झाली आहे. मार्केटमधील भाजीपाल्यांची आवक घटली असल्याचे चित्र दिसून येत...
महाराष्ट्र

बळीराजा आजपासून १० दिवसीय संप

News Desk
मुंबई : देशाच्या २२ राज्यातील शेतकऱ्यांनी १० दिवसीय संप पुकारला आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने राज्यभरातील शेतकऱ्यांनी आजपासून १० जूनपर्यंत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे....
देश / विदेश

देशातील २२ राज्यातील बळीराजा १ जूनपासून संपावर जाणार

News Desk
मुंबई | महाराष्ट्रात दोन महिन्यापुर्वी शेतकऱ्यांचा लाँग मोर्चा काढला होता. या मोर्चाने संपुर्ण महाराष्ट्र हदरुन गेला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता देशातील २२ राज्यांतील शेतकरी...