HW News Marathi

Tag : सामना

राजकारण

महान लढवय्यास आमची नतमस्तक होऊन मानवंदना!

News Desk
मुंबई | जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन झाले आहे. गेली अनेक वर्षे ते सार्वजनिक जीवनात नव्हते. पण जेव्हा होते तेव्हा त्यांचे असणे हे एखाद्या झंझावातासारखे होते. देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात...
राजकारण

प्रियंका ही इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल !

News Desk
मुंबई | आम्ही त्यांच्या निर्णयात ढवळाढवळ का करावी? प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या-बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक...
राजकारण

इसिसचा धोका वाढत असल्याचा हा इशारा !

News Desk
मुंबई | मुंब्रा, संभाजीनगर येथून ज्या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे ते सर्व ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. ही संघटना म्हणजे ‘इसिस’चेच...
राजकारण

हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर !

News Desk
मुंबई | एक टक्का गर्भश्रीमंतांकडे देशातील निम्म्याहून अधिक संपत्ती आणि उर्वरित देशातील गरीबांच्या घरात मात्र अठराविश्वे दारिद्रय़ हे हिंदुस्थानातील विषमतेचे भयाण वास्तव ‘ऑक्सफॅम’च्या अहवालाने जगजाहीर...
राजकारण

विरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली?

News Desk
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेतरी जाऊन तोफेवर बसून एक भाषण केले. तोफेवर बसलेल्या मोदींनी विरोधी टोळक्याची पर्वा का करावी? 22 विरोधी पक्षांच्या एकमुखी...
राजकारण

ज्यांना बोंबलायचे, त्यांनी खुशाल बोंबलावे !

News Desk
मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मध्यस्थाची नेमणूक केल्यानंतर बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे...
राजकारण

शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका !

News Desk
मुंबई | शिवस्मारकाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने 2011 मध्ये सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली. (तेव्हा भाजपचे राज्य नव्हते.) या दुरुस्तीला ‘द कन्झर्वेशन ऍक्शन ट्रस्ट’ने...
राजकारण

मला कुठेही पाठवा, मी जादू दाखवीन !

News Desk
मुंबई | देशविरोधी घोषणा देणारे मूठभर चळवळे त्यांना आवरत नाहीत व पराभूत करता येत नाहीत. याचा अर्थ या विद्यापीठात शैक्षणिक वातावरण उरले नसून देशद्रोही चळवळय़ांनी...
देश / विदेश

नवउद्योजकांच्या निर्मितीवरच त्यामुळे ‘घाव’ बसेल असे होऊ नये !

News Desk
मुंबई | लघु-मध्यम उद्योगांकडील 11 हजार कोटींची थकबाकीची ‘मुद्रा’ रिझर्व्ह बँकेला चिंताजनक वाटली असेल आणि बँकेने ती व्यक्त केली असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही....
राजकारण

वीर जवानांना श्रद्धांजली वाहणे व मानवंदना देणे हा आता एक ‘राष्ट्रीय’ कार्यक्रम !

News Desk
मुंबई | कश्मीरचा प्रश्न सुटला नाही असे जम्मू-श्रीनगरच्या भाषणात सांगण्यात आले, पण काल मेजर शशीधरन यांच्या बलिदानानंतर पुन्हा कश्मीरातील रक्तपाताचा प्रश्न उभा राहिला. श्री. मोदी...