HW News Marathi

Tag : आग

मनोरंजन

कुंभमेळ्यातील दिगंबर आखाड्यातील तंबूंना भीषण आग

News Desk
नवी दिल्ली | प्रयागराज येथील कुंभेमेळ्यातील तंबूंना भीषण आग लागली आहे. या आगीत १२ हून अधिक तंबू भस्मसात झाले आहेत. ही आग दिगंबर आखाड्यातील तंबूंना...
मुंबई

ठाण्यातील कोपरीमध्ये डेकोरेशनच्या गोदामाला भीषण आग

News Desk
ठाणे | देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज असताना ठाणे येथील कोपरी भागात काल (३१ डिसेंबर) रात्री एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये रसिका डेकोरेटर्सचे...
मुंबई

पनवेलमध्ये वैदू नगर झोपडपट्टीला आग

News Desk
पनवेल | पनवेल तक्का येथील वैदू नगर झोपडपट्टीला सोमवारी (३१ डिसेंबर) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या...
मुंबई

भिवंडीमध्ये कापडाच्या कारखान्याला भीषण आग

News Desk
ठाणे | भिवंडीमध्ये सरवली एमआयडीसी परिसरातील कापडाच्या कारखान्याला भीषण आग सोमवारी (३१ डिसेंबर) लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या...
मुंबई

वरळीतील साधना हाऊसमधील आग नियंत्रणात, अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी

News Desk
मुंबई | वरळीतील साधना हाऊस या कमर्शियल इमारतीला शनिवारी(३० डिसेंबर) सायंकाळच्या सुमारास लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे १२ जवान जखमी झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवताना श्वसनाचा...
मुंबई

मुंबईमध्ये आगीचे तांडव

News Desk
मुंबई | गेल्या काही दिवसांपासूनचे मुंबईत आग लागण्याचे सत्र चालूच असून, गुरुवारी(२७ डिसेंबर) चेंबूर टिळकनगरच्या सरगम सोसायटी या १५ मजली इमारतीला आग लागली. दहाव्या आणि...
महाराष्ट्र

पंढरपुरातून परतणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग

News Desk
सांगली | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असणाऱ्या शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना...
मुंबई

कांदिवलीत जीन्स फॅक्टरीला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू

News Desk
मुंबई | कांदिवली पूर्वे येथील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (२३ डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला...
मुंबई

मुंबईतील कांदिवलीसह भिवंडीत अग्नितांडव

News Desk
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबई आगीचे सत्र सुरूच आहे. आज (२३ डिसेंबर) पुन्हा एकदा मुंबईतील कांदिवली आणि भिंवडी या दोन ठिकाणी भीषण आगा लागील....
राजकारण

कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे तरी सरकार जागे होणार आहे का ?

News Desk
मुंबई | मागील दहा वर्षांतील हाच आकडा 48 हजारांवर आहे आणि त्यातील बळींची संख्या 600 वर. मुंबईतील इमारती कशा ‘सुप्त ज्वालामुखी’ बनल्या आहेत याचा आणखी...