HW News Marathi

Tag : जमावबंदी

महाराष्ट्र

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna
राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी सरकारला ३ मेपर्यंता अल्टीमेटम दिला आहे....
महाराष्ट्र

बृहन्मुंबई हद्दीत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna
आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे....
महाराष्ट्र

मुंबईच्या हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna
या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगितीय बँड, फटाके फोडणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे....
महाराष्ट्र

जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय? जाणून घ्या…

swarit
रसिका शिंदे | जगावर आत्तापर्यंतचे सगळ्यात मोठे संकट आले आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटामुळे संपूर्ण जगंच लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, भारतात राजस्थान, पंजाब,...
Covid-19

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश !

Arati More
मुंबई | महाराष्ट्र राज्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना सार्वजनिक...
देश / विदेश

मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश

News Desk
मुंबई। दिल्ली हिंसाचारने संपूर्ण देश हादरून केला, या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बृहन्मुंबई हद्दीत ९ मार्चला जमावबंदी आदेश जारी केला आहे....
देश / विदेश

कलम १४४ नेमके काय आहे, ज्यामुळे ईडी कार्यालया बाहेर जमावबंदी लागू करण्यात आली

News Desk
मुंबई | महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या...
राजकारण

अखेर शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश

News Desk
निलाक्कल | सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर इतिहासात प्रथमच शबरीमाला येथील आय्यपा मंदिराचे दरवाजे आज (१७ ऑक्टोबर)ला सायंकाळी महिलांसाठी प्रथमच खुले करण्यात आले. या पार्श्वभूमीवर...
देश / विदेश

‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मागे

swarit
नवी दिल्ली | ‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मध्यरात्री मागे घेण्यात आले. भारतीय किसान युनियनची हरिद्वारहून निघालेली किसान क्रांती यात्रा राजधानी नवी दिल्ली येथील किसान...