HW News Marathi

Tag : नवाब मलिक

राजकारण

जनतेनेच भाजपला रामनाम सत्य केलेय । नवाब मलिक

News Desk
मुंबई । रामनामाचा जप करणाऱ्या भाजपला तीन राज्यात जनतेनेच रामनाम सत्य केले आहे. पाच राज्यात लागलेले विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस...
राजकारण

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit
मुंबई | मंदिर-मस्जिद यांना मदत देण्याची सरकारची प्रथा असताना ही प्रथा मोडीत काढत सरकार त्यांच्या तिजोरीवरच हात मारण्याचे काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय...
राजकारण

आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर…सरकार दिशाभूल करतेय !

News Desk
मुंबई | २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे...
राजकारण

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी झालेल्या स्पीडबोटच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री...
राजकारण

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

Gauri Tilekar
मुंबई | सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा,...
मुंबई

शिवस्मारकाला तांत्रिक परवानगी नाही, सरकारची जनतेच्या डोळयात धुळफेक | मलिक

swarit
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस...
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव !

News Desk
मुंबई | महाराष्ट्राच्या वाटयाला आलेला कोळसा निवडणूका असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांना देण्यात आला असून त्यामुळे राज्याला वीजटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या...
महाराष्ट्र

महाराष्ट्रात अघोषित लोडशेडिंग !

swarit
मुंबई | राज्यात सुरु असलेल्या अघोषित लोडशेडिंगबाबत आज (११ ऑक्टोबर)ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे....
राजकारण

प्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक

swarit
मुंबई | राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक बंदीने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना पेचात...