नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या संसदीय अधिवेशनाला आज (१७ जून) सुरुवात झाली आहे. “लोकसभेत विरोधकांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असते. विरोधाकांनी आकड्याचा...
मुंबई । संसदेचे आणि महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सतराव्या लोकसभेचे हे पहिलेच अधिवेशन आहे तर महाराष्ट्र विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन असेल....
नवी दिल्ली | गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (१४ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क...
मुंबई | नीरा देवधर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूरला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता. सरकारने वस्तुस्थिती...
मुंबई | अन्न, वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या जीवनावशक गरजा आहेत. याहून मनुष्याची अत्यंत महत्त्वाची गरज म्हणजे पाणी ही आहे. या पाण्याविना मनुष्य जगू शकत...
मुंबई । बंगालचा गुजरात करू देणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. राजकीय भाषेत यास इशारा किंवा धमकी म्हटले जाते. असे इशारे, धमक्या...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. या भेटीमाचे...
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वातील तिहेरी तलाक बंदीविरोधात नव्या विधेयकासाठी आज (१२ जून) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकिचे दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. या...
मुंबई । बहुसंख्य काँग्रेसवाल्यांचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा व प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करावी. यावर आंबेडकरांनी लगेच जाहीर...