HW News Marathi

Tag : सामना

देश / विदेश

विरोधकच्या एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात खंजीर !

News Desk
मुंबई । बहुसंख्य काँग्रेसवाल्यांचे असे म्हणणे आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा व प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करावी. यावर आंबेडकरांनी लगेच जाहीर...
देश / विदेश

प्रतिभेने ‘उंबरठा’ सोडला!

News Desk
मुंबई । प्रतिभाशाली नाटककार गिरीश कर्नाड गेले. नाटकाच्याच भाषेत सांगायचे तर एका थोर आणि विद्वान व्यक्तिरेखेवर काळाने अलगदपणे पडदा टाकला. तथापि, या जागतिक रंगमंचावर तळपणाऱ्या...
देश / विदेश

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk
मुंबई । उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये फक्त दहा हजार रुपयांसाठी अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण देशात यावर संतापाचा वणवा पेटला आहे. त्या अभागी...
देश / विदेश

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk
मुंबई | गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी काय करायचे ठरवले हे उघड झाले आहे. जम्मू-कश्मीरची समस्या मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी त्यांनी टेबलावर घेतली आहे. कश्मीर खोऱ्यात कायमची...
महाराष्ट्र

दुष्काळ जेवढा गंभीर तेवढीच ‘दुष्काळ दिरंगाई’देखील गंभीर !

News Desk
मुंबई । महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या तीक्र झळा सहन करीत आहे. त्यात पाणी संकटाचे ढगदेखील गडद झाले आहेत. तरीही नऊ हजार दुष्काळग्रस्त गावांना अद्याप शासकीय मदत...
Uncategorized

पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला !

News Desk
मुंबई | पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे. इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य आहे. इस्लामाबाद...
Uncategorized

‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले !

News Desk
मुंबई । अवघा महाराष्ट्र पावसाची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहे. मात्र दुष्काळाच्या तडाख्यात भाजून निघालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत....
राजकारण

मोदी-2 सरकारचा चेहरा मोदी हाच आहे !

News Desk
मुंबई । मोदी यांचे मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत उत्सुकता असण्याचे तसे कारण नव्हते. मोदी व शहा यांना जे हवे तेच मंत्रिमंडळात आले व जे नको...
देश / विदेश

रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल !

News Desk
मुंबई । देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटय़वधी जनतेने मोदी यांना भरभरून मते दिली ही सर्व प्रभू श्रीरामाचीच...
देश / विदेश

रॅगिंगचा भस्मासुर आपल्याकडे आजही किती बेबंद आहे !

News Desk
मुंबई । जळगावच्या डॉ. पायल तडवी या होतकरू विद्यार्थिनीचे हे भयंकर वास्तव महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील म्हटल्या जाणाऱ्या समाजमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. शिक्षणाने समाज प्रगल्भ होतो,...