HW News Marathi

Tag : सामना

राजकारण

भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये !

News Desk
मुंबई । विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. वडिलांच्या, कुटुंबाच्या इच्छेविरोधात जाऊन आपण हा निर्णय घेतल्याचे छोट्या विखे-पाटलांनी...
देश / विदेश

पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप !

News Desk
मुंबई । दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. सिंध प्रांतातील एका सभेत इम्रान यांनी ही ‘गर्जना’...
राजकारण

#LokSabhaElections2019 : आमच्या लोकशाहीची तीच खासीयत आहे!

News Desk
मुंबई । कश्मीरात शांतता नांदवू व राममंदिर अयोध्येत उभारू ही घोषणा 2014 च्या निवडणुकीत भाजपास मोठे यश देऊन गेली. पण दोन्ही विषय 2019 सालात जिथल्या...
राजकारण

पाकिस्तानवरील हल्ला हे ‘काम’ नसून कर्तव्य आहे, हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार ?

News Desk
मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीयातून आज (११ मार्च) एअर स्ट्राईकचे राजकारण करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. दिल्लीतील भाजपचे नेते आणि खासदार मनोज तिवारी...
राजकारण

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk
मुंबई । केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचे आम्ही खास अभिनंदन करीत आहोत. स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरज नाही. विकास व्हावा म्हणून स्वतंत्र विदर्भाची मागणी होती....
महाराष्ट्र

सरकारचे ‘ब्रेकिंग’ निर्णय आणि उद्योगाचे ‘अव्वल’ धोरण!

News Desk
मुंबई । ‘ज्याच्या हाती सत्तेची दोरी तो राज्यासी उद्धारी’ असेच एकंदर आपल्याकडील राजकीय चित्र असते. त्यामुळे सत्तेत कुणीही असले तरी या चित्रात आपापल्या परीने आणि...
राजकारण

जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये !

News Desk
मुंबई । निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागेल. त्यामुळे सर्वत्रच उद्घाटने, मुहूर्त, घोषणांचा धूमधडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्याही सभा, भाषणांचा धडाका सुरू आहे.मध्य प्रदेशात पुढील...
राजकारण

पीएम मोदींच्या ‘एअर स्ट्राईक’मुळे विरोधकांच्या महागाई, बेरोजगारीसह राफेल घोटाळ्यांवर ‘बॉम्ब’ पडला

News Desk
मुंबई । पाकिस्तानवरील हवाई हल्ला व सैनिकांचे शौर्य यामुळे आज तरी देशाची जनता ‘धुंद’ झाली आहे. मात्र विरोधकांची उतरली आहे हे सत्य आहे. किती अतिरेकी...
महाराष्ट्र

‘स्वाइन फ्लू’ची दहशत, जागतिक आरोग्य संघटनेसह सर्वच देशांनी कंबर कसणे आवश्यक !

News Desk
मुंबई । सीमेवरील घडामोडींमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत युद्धज्वर निर्माण झालेला असतानाच स्वाइन फ्लूच्या आजाराने पुन्हा उचल खाल्ली असून देशभरात सुमारे 400 लोकांचे बळी घेतले आहेत.मृतांची ही...
राजकारण

अर्थमंत्र्यांनी लेखानुदान मांडताना अनेक वायदे आणि वादे केले !

News Desk
मुंबई | शेततळे व सिंचन विहिरींवर भर दिला जाणार असून जलयुक्त शिवारासाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील दारिद्रयरेषेखालील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने...