HW News Marathi

Tag : Article 370 Abolished

देश / विदेश

“कलम ३७० रद्द करुनही जम्मू-काश्मीरची समस्या सुटलेली नाही” – मोहन भागवत

News Desk
नागपूर | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात मोठं विधान केलं आहे. “जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७०...
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk
नवी दिल्ली | देशातील मोदी सरकारने आजच्याच दिवशी वर्षभरापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरमधील कलम...
राजकारण

कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले !

News Desk
मुंबई | “काश्मीरमध्ये तिरंगा फडकावून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तिरंग्याला आन-बान-शान मिळवून देण्याचे काम केले आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र...
देश / विदेश

आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही, पण आता…!

News Desk
नवी दिल्ली | “आजपर्यंत भारताने कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर केलेला नाही. परंतु, भविष्यात काय घडेल ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे”, असे सूचक विधान केंद्रीय...
देश / विदेश

सोमवारपासून जम्मू-काश्मीरमधील काही निर्बंध होणार शिथिल

News Desk
जम्मू-काश्मीर | जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी केंद्राकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती....
देश / विदेश

विमान नको…केवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्या !

News Desk
नवी दिल्ली | “तुम्हाला आणायला विमान पाठवतो, स्वतः काश्मीरमध्ये येऊन इथली परिस्थिती पाहा”, असा खोचक टोला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना खोचक...
देश / विदेश

…तर भाजप सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढला नसता !

News Desk
नवी दिल्ली | “जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर भाजप सरकारने या राज्याचा विशेष दर्जा काढला नसता”, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे...
देश / विदेश

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाला मिळू नये !

News Desk
नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या त्याचप्रमाणे काश्मीरचे विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानकडून भारतावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु...