HW News Marathi

Tag : bachchu Kadu

महाराष्ट्र

लसूण खा, मुळा खा… पण कांदा महाग झाला म्हणून ओरडू नका – बच्चू कडू

News Desk
अमरावती | एकीकडे राज्यात पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे कांद्याचे भाव ६० रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांमध्ये कुजबुज वाढत असली तरी कांद्याच्या दरवाढीचे राज्यमंत्री...
महाराष्ट्र

दिवाळी आधी मदत मिळणार, सरकार शेतकऱ्यांसोबत असून कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – बच्चू कडू

News Desk
अमरावती | जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतीच्या बांधावर जाऊन पावसाने किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी...
महाराष्ट्र

दिवाळीनंतर शाळा सुरु करणे अशक्य,बच्चू कडूंचा इशारा!

News Desk
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, दिवाळीनंतरही कोरोनाचे प्रमाण वाढतच राहिल्यास...
महाराष्ट्र

तर गरज पडल्यास भाजपमध्ये प्रवेश करु…बच्चू कडूंचे मोदींना आव्हान!

News Desk
मुंबई | मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यावरून राजकारण पेटले आहे. पंजाब, हरयाणा, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत शेतकरी कायद्यांना विरोध करत आहे. काँग्रेसकडूनही केंद्राच्या...
महाराष्ट्र

ठरलं! राज्यात ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार

News Desk
मुंबई | राज्यातील शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांनी पडला होता. त्याचाच अखेर मुहूर्त अखेर ठरला आहे. नववीपासून बारावीपर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर उघडणार...
महाराष्ट्र

उन्हाळ्याची सुट्टी रद्द करा… शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk
अमरावती | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात येताच प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावले उचलली जाऊ लागली. दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. त्यातच शिक्षण व्यवस्थेवरही या...
महाराष्ट्र

भाजपच्या ४० आमदारांची यादी तयार आहे, बच्चु कडूंचा दावा

News Desk
मुंबई | महाविकास आघाडी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहे. या सरकारमध्ये प्रचंड विसंवाद आहे. त्यामुळे लवकरच हे सरकार कोसळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
महाराष्ट्र

अशा संख्यावाचनाने गणित सोप्पं होणार कि अवघड ?

News Desk
मुंबई । एकवीस म्हणायचं की वीस एक…असा गोंधळ सध्या शिक्षण विभागात पाहायला मिळतोय. त्याच कारणही शिक्षण विभागानं केलेला बदल हाच आहे. मुलांच्या मनातील गणिताची भीती...