HW News Marathi

Tag : editorial

राजकारण

अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk
मुंबई | आम्ही अयोध्येत जाण्याची घोषणा करताच स्वतःस हिंदुत्ववादी वगैरे म्हणवून घेणार्‍यांच्या पोटात मुरडा का यावा? शिवसेना महाराष्ट्रातून व देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही...
राजकारण

केजरीवाल मिरचीपूड प्रकरणानंतर तरी शेतकऱ्यांच्या मिरचीला भाव मिळू द्या!

News Desk
नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात व्यक्तींनी मिरचीपूड फेकली घटना सचिवालयात घडली. याआधी केजरीवाल यांच्यावर शाई फेकण्यात आली. भरसभेत त्यांच्यावर चप्पल...
राजकारण

शिवरायांच्या उंचीचा नेता-पुतळाही नाही, तुम्हीही सांगा! तरच तुम्ही महाराष्ट्राचे!

News Desk
मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठा आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा केली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या...
राजकारण

शेतकर्‍याची कापूस ‘कोंडी’, ऊस उत्पादकाची साखरेची ‘हुंडी’ हे प्रश्न कधी सुटणार!

News Desk
मुंबई | शेतकर्‍याची कापूस‘कोंडी’ कधी सुटणार आणि ऊस उत्पादकाची साखरेची ‘हुंडी’ कधी वटणार हे प्रश्न कायमच आहेत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या...
राजकारण

शेवटी शिवसेनेलाच हिंदुत्वाची वज्रमूठ आवळावी लागली!

swarit
मुंबई । शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यांवर भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. यात ठाकरे यांनी म्हटले आहे की,...
राजकारण

रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते!

swarit
मुंबई । नरभक्षक म्हणून बदनाम झालेल्या ‘अवनी’ वाघिणीस अखेर गोळ्या घालून ठार करण्यात आले. अवनीस का मारले यावर आता प्राणिमित्रांमध्ये वाद सुरू झाला आहे. यवतमाळ...
राजकारण

‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे?

News Desk
मुंबई । दुष्काळाचा राक्षस महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी टपला आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला दुष्काळाच्या वणव्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. दुष्काळाच्या संकटाने अर्ध्या राज्याचे वाळवंट केले आहे....
राजकारण

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk
मुंबई | पावसाळय़ाच्या सुरुवातीला मान्सूनचे अंदाज जाहीर होतात त्यानुसार बळीराजा खरीप हंगामाचे नियोजन करतो.कोणते पीक घ्यायचे ते ठरवतो. पुन्हा त्यासाठी लागणारे कर्ज हे त्याच्या पाचवीलाच...
राजकारण

मुंबईत काय सुरू आहे !

News Desk
मुंबई | देशाची आर्थिक राजधान मुंबई शहरात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. भिमा-कोरेगाव हिंसाचारानंतर मुंबईत बंद असो, मराठा क्रांती आंदोलनातील काही हिंसक घटना आणि आमदार...
राजकारण

राज्य छत्रपती, आंबेडकरांचे, गहाण कोण ठेवतंय | ठाकरे

swarit
मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ‘वेळ पडली तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी...