HW News Marathi

Tag : editorial

देश / विदेश

विकतचे दुखणे घेऊन सरकार कसले राजकारण करीत आहे?, सामनातून मोदी सरकारला सवाल

News Desk
मुंबई | जगभरातील हिंदू समाजाचे आम्हीच एकमेव तारणहार आहोत हे सिद्ध करण्याच्या ईर्षेतून नागरिकत्व विधेयक आणले गेले, पण 370 कलम हटवूनही कश्मिरी पंडितांची घरवापसी का...
महाराष्ट्र

राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात दिसत नाही!

News Desk
मुंबई। शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. मात्र त्याऐवजी सरकारची धावपळ आपल्या पाठीशी कोण उभे राहील यासाठीच सुरू आहे. मुळात राज्यात सध्या सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात...
देश / विदेश

बाबराच्या मशिदीसाठी जे लोक शतकांपासून मातम करीत आहेत ते हरामखोर !

News Desk
मुंबई। रामजन्मभूमीचे काय होणार, या निकालाचा दिवस जवळ आला आहे. चाळीस दिवसांचा सलग युक्तिवाद संपला आहे आणि 17 नोव्हेंबरला रामजन्मभूमी कोणाची याचा निर्णय देशाचे सर्वोच्च...
राजकारण

‘राममंदिर’ विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपातच !

News Desk
मुंबई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रम वेळी त्यांनी राममंदिराबाबत नाशकात येऊन जोरदार मार्गदर्शन केले आहे. राममंदिराचा तिढा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे....
राजकारण

निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk
मुंबई | औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. यामुळे शिवसेनेने जलील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मराठवाडा...
विधानसभा निवडणूक २०१९

स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?

News Desk
मुंबई | पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? असा सवाल सामनाच्या आज...
राजकारण

सत्याचा कोंबडा आरवलाय ‘मौनीबाबा’ने दिलेला सल्ला गांभीर्याने घ्या !

News Desk
मुंबई | “गणेशाच्या आगमनाने विघ्ने दूर होतील अशी आशा होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर टाकणाऱ्या बातम्या येत...
देश / विदेश

काश्मिरात नक्की काय होणार ते मोदी व शहाच सांगू शकतील!

News Desk
मुंबई। दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने मोदी सरकारने अमरनाथ यात्रा मध्येच थांबवली आहे. यात्रेसाठी पोहोचलेल्या हजारो हिंदू यात्रेकरूंनी परत फिरावे असे आदेश सरकारतर्फे देण्यात आले. आपल्याच देशाच्या...
राजकारण

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk
मुंबई | भारतीय जनता पक्ष म्हणजे काही धर्मशाळा नाही, असे बाणेदार वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपमध्ये सध्या जी मेगा भरती सुरू आहे,...
देश / विदेश

राजीव गांधी यांनी मुस्लिमांच्या ‘शरीयत’पुढे गुडघे टेकले व घटनेचा अपमान केला !

News Desk
मुंबई । बारा कोटी मुस्लिम महिला आता मोकळा श्वास घेऊ शकतील. तिहेरी तलाकच्या गुलामीच्या बेडय़ांतून त्या मुक्त झाल्या आहेत. एक नवी आशा, नवे जीवन घेऊन...