HW News Marathi

Tag : editorial

महाराष्ट्र

‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात !

News Desk
मुंबई । लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली 30 वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज...
महाराष्ट्र

बारामती विरुद्ध माढा, पाण्याचे बाप कोण?

News Desk
मुंबई । राजकीय विरोध असला तरी राजकारणात काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यात राजकीय विरोधकांनी सौजन्य पाळले आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ते शिवसेनाप्रमुखांपर्यंत. त्यात मध्ये...
देश / विदेश

हिंदुत्व भडकले, ममतांमुळे हे झाले, त्याबद्दल दीदींचे आभार!

News Desk
मुंबई । बंगालचा गुजरात करू देणार नाही, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. राजकीय भाषेत यास इशारा किंवा धमकी म्हटले जाते. असे इशारे, धमक्या...
देश / विदेश

‘बेटी बचाव’चे नारे अशा वेळी ‘फोल’ ठरतात!

News Desk
मुंबई । उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये फक्त दहा हजार रुपयांसाठी अडीच वर्षाच्या बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली. संपूर्ण देशात यावर संतापाचा वणवा पेटला आहे. त्या अभागी...
देश / विदेश

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk
मुंबई | गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी काय करायचे ठरवले हे उघड झाले आहे. जम्मू-कश्मीरची समस्या मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी त्यांनी टेबलावर घेतली आहे. कश्मीर खोऱ्यात कायमची...
Uncategorized

‘ये रे ये रे पावसा…’ हे बालगीत तर आज दुष्काळग्रस्त जनतेचे महाकाव्यच बनले !

News Desk
मुंबई । अवघा महाराष्ट्र पावसाची डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत आहे. मात्र दुष्काळाच्या तडाख्यात भाजून निघालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची कुठलीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत....
देश / विदेश

रामाचे काम अयोध्येत आणि देशात सर्वत्र होईल !

News Desk
मुंबई । देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटय़वधी जनतेने मोदी यांना भरभरून मते दिली ही सर्व प्रभू श्रीरामाचीच...
महाराष्ट्र

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk
मुंबई । तारापूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात झालेल्या विषारी वायुगळतीने तिघांचा बळी घेतला. रविवारी ही दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे या दुर्घटनेची चौकशी सुरू झाली आहे. तारापूरच...
राजकारण

लोकशाहीचे हे जिवंत रूप मानायचे की बेबंद लोकशाहीचे?

News Desk
मुंबई । निवडणुकांच्या प्रचाराने कोणती पातळी गाठली आहे असे विचारण्याची सोय राहिलेली नाही. पातळी नव्हे तर तळ गाठला आहे. आम्ही काय करणार व आधी आम्ही...
राजकारण

देशाचे विभाजन करणाऱ्यांना येथेच गाडू!

News Desk
मुंबई । मोदी यांनी देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर हल्ला केला आहे हे उत्तम, पण दोन गोष्टींचा विश्वास मोदी यांनी देशाला द्यायला हवा. उद्या सत्ता स्थापनेच्या...