HW News Marathi

Tag : Featured

महाराष्ट्र

“दसऱ्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अन्यथा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन करू”-देवेंद्र फडणवीस

News Desk
तेर | अतिवृष्टीमुळे उस्मानाबादसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, असा इशारा...
देश / विदेश

संजय राऊत संध्याकाळी राहुल गांधींना भेटणार

News Desk
नवी दिल्ली | “लखीमपूर खेरी हिंसाचाराने देशाला हादरवून सोडलं आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखण्यात...
देश / विदेश

प्रियांका गांधींना आधी नजरकैद, आता अटक……

News Desk
नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी...
महाराष्ट्र

मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”- अतुल भातखळकर

News Desk
मुंबई। ‘राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार टक्केवारी वसुली करण्यात व्यस्त’ आहे. मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली...
महाराष्ट्र

बीडमध्ये आक्रोश परिषदेद्वारे नुकसानाची दाहकता मांडणार – राजू शेट्टी

News Desk
पुणे। नुकतचं मराठवाड्यात पावसाने रौद्ररूप धारण केल होत. आणि यात झालेल्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची अद्याप...
महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यकर्त्यांना सल्ला!

News Desk
मुंबई। राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष केवळ मलई खाण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. परस्परविरोधी विचारधारेचे शिवसेना, काँग्रेस हे पक्ष कधी एकत्र येतील...
महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेतृत्वात चौकशी व्हावी, पवारांकडून शेतकरी हल्ल्याचा निषेध

News Desk
नवी दिल्ली। लखीमपूरमधील घटना ही जालियनवाला बाग हत्याकांड सारखीच असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमदील लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर भरधाव गाडी...
महाराष्ट्र

“हे काही रामराज्य आहे का?,” संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk
नवी दिल्ली। लखीमपूर खेरी इथल्या घटनेबद्दल सध्या जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे....
Uncategorized

धनंजय मुंडेंच्या हस्ते ‘ई-ऊसतोड कल्याण’ अँपचे बीड येथे लोकार्पण

News Desk
बीड। ऊसतोड कामगार ऊसतोडणी साठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ओळखपत्र देणे अपेक्षित होते मात्र विशेष करून मराठवाड्यात अतिवृष्टीने ओढवलेल्या...
महाराष्ट्र

लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक,अजित पवारांच्या सूचनेनुसार घाट, विखेंचा आरोप!

News Desk
अहमदनगर। नगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनला खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी विरोध केलाय. हा निर्णय अन्यायकारक असून भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा...