“सरकारच्या बदनामीचे कटकारस्थान,” नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप तर दरेकरांचं उत्तर!
मुंबई। सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजपा बदनामीची कटकारस्थान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. भावना गवळी, अनिल देशमुख आणि अन्य नेत्यांना...