पुणे।ओबीसीच्या आरक्षणासाठी महापालिका निवडणुका स्थगित करून काही ठोस होणार असेल, तरच ते योग्य होईल. मात्र त्या नावाखाली महापालिकांवर प्रशासक नियुक्त करून कारभार हाती घेणे योग्य...
मुंबई। राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्या ठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत आहे असा आरोप मनसे प्रमुख राज...
मुंबई। वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागरिकांना...
नवी दिल्ली। टीम इंडियाने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला...
मुंबई। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2019 च्या...
मुंबई। ठाकरे सरकारच्या बेनामी कारभारात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव आहे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे १९ बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार बेनामी...
नागपूर। गणेशोत्सव अवघ्या चार दिवसावर आलेला असतानाच राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज...
मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या समोर उपस्थित नसल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. दुसरीकडे, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या वकिलास थेट अटक...
बीड | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कथित आरोप केलेल्या करुणा मुंडे- शर्मा यांच्या वाहनामध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी चालक दिलीप पंडित यांच्यावर गुन्हा...
मुंबई | देशात अजूनही कृषी कायद्याच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये वाद सुरु आहेत. केंद्रसरकारला वाटत असेल शेतकरी थकणार आहे तर ही त्यांची भूल आहे…...