HW News Marathi

Tag : India

मनोरंजन

Independence Day | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk
गौरी टिळेकर | या वर्षी आपला स्वतंत्र भारत ७२व्या वर्षात पदार्पण करतोय ! सुमारे १५० वर्षांनी गुलामगिरीच्या पाशातून मुक्त होऊन भारताला अखेर ब्रिटिशांच्या राजवटीपासून १५...
देश / विदेश

पाकिस्तानकडून दिल्ली ते लाहोर बससेवा देखील स्थगित

News Desk
नवी दिल्ली | जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर नाराज पाकिस्तानने भारताविरुद्ध कुरघोड्या सुरु केल्या आहेत. भारत-पाकिस्तानच्या नागरिकांना जोडणारी समझौता एक्स्प्रेस बंद केल्यानंतर आता...
देश / विदेश

‘इस्रो’चे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

News Desk
मुंबई | गुगल हे नेहमीच जगभरातील कर्तुत्वा व्यक्तींच्या योगदानाला डुडलच्या सहाय्याने सलाम करते. तर गुगल कधी कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन...
देश / विदेश

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाला मिळू नये !

News Desk
नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या त्याचप्रमाणे काश्मीरचे विभाजन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानकडून भारतावर दबाव आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु...
देश / विदेश

भारतानेच पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते !

News Desk
नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतावर दबाव वाढविण्यासाठी पाकिस्तानकड्न मोठ्या...
देश / विदेश

अनिश्चित काळासाठी ‘समझौता एक्सप्रेस’ रोखण्याचा पाकिस्तानचा निर्णय

News Desk
नवी दिल्ली | मोदी सरकारच्या जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारतावर दबाव वाढविण्यासाठी पाकिस्तानकडून भारत-पाकिस्तान...
देश / विदेश

#Article370Abolished : पाकिस्तानचा जळफळाट, भारताविरोधात घेतले ३ मोठे निर्णय

News Desk
नवी दिल्ली | भारताने जूम्म-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळफटा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (७ ऑगस्ट) त्यांच्या निवासस्थानी...
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या मिग-२९ बद्दल

News Desk
मुंबई | कारगिल युद्धाला आज २० वर्षांपूर्वी झाली असून भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवला. यामुळे भारतात २६ जुलै १९९९ मध्ये विजय दिवस म्हणून साजरा...
मनोरंजन

Kargil Vijay Diwas : जाणून घ्या…कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम

News Desk
मुंबई | कारगिल युद्धाला आज २० वर्षे पूर्ण झाली असून भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानवर अभूतपूर्व विजय मिळवला होता. यामुळे भारतात २६ जुलै हा दिवस ‘कारगिल...
देश / विदेश

कश्मीरप्रश्नी विरोधक आक्रमक, संसदेतून केले वॉक आऊट

News Desk
नवी दिल्ली | कश्मीरप्रश्नी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या मुद्यावर देशाचे राजकारण चांगलेच...