HW News Marathi

Tag : MahaVikasAghadi

महाराष्ट्र

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर वांद्रे न्यायालयात सुनावणी सुरू

Aprna
शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यांची खार पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे....
महाराष्ट्र

महागाई, बेरोजगारीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी ‘हनुमान चालिसा’चा वाद! – बाळासाहेब थोरात

Aprna
‘हनुमान चालीसा’ राजकीय मुद्दा बनवून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न....
महाराष्ट्र

राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली! – चंद्रकांत पाटील

Aprna
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या गाडीवर काल रात्री तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला....
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांनी ‘या’ कारणामुळे ‘मातोश्री’वर जाण्याचा निर्णय घेतला मागे

Aprna
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती...
महाराष्ट्र

 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ!, दरेकरांची मागणी

Aprna
महाविकासआघाडी सरकार हे गुंडगिरी पुरस्कृत सरकार आहे, असा आरोप दरेकरांनी केला आहे....
महाराष्ट्र

विमानतळ विस्तारीकरणाची कामे गतीने पूर्ण करा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना

Aprna
पाटील म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी केलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन ही प्रकरणे जलदगतीने निर्गत करावीत....
महाराष्ट्र

मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई; भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या

Aprna
राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे....
महाराष्ट्र

राणा दाम्पत्य आज ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार?

Aprna
राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या वांद्रे येथील कलानगर मातोश्री समोर आज सकाळी ९ वाजता हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा त्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली....
महाराष्ट्र

राऊतांच्या नागपूरमधील सभेतील रोषणाई चोरीची; आता महावितरणच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

Aprna
राऊतांच्या सभेत वापरण्यात आलेल्या रोषणाईसह स्पीकर इतर सर्व गोष्टी या वीज आकडे टाकून थेट महावितरणच्या वीज वाहिनीवरून चोरट्या पद्धतीने घेण्यात आली होती...
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विसर पडला! – रवी राणा

Aprna
रवी राणा म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हयात असते, तर त्यांनी आमचे स्वागत केले असते....