HW News Marathi

Tag : piyush goyal

Covid-19

येत्या २-३ दिवसात रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार | रेल्वेमंत्री

News Desk
मुंबई | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातील विविध राज्यात अडकलेल्या मंजूर, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून...
देश / विदेश

जूनपासून नॉन एसी ट्रेन सुरु होणार – पियूष गोयल

News Desk
नवी दिल्ली | कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका श्रमिकांना आणि मजुरांना बसला आहे विविध राज्यांमध्ये अडकलेल्या श्रमिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष रेल्वे सुरू केल्या...
Covid-19

शरद पवार यांनी ‘या’ कारणासाठी रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार

News Desk
मुंबई | देशातील लॉकडाऊमुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मंजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यास रेल्वेच्या विशेष ट्रेन परवानगी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय रेल्वे...
Covid-19

रेल्वे मंत्रालयाने विशेष ट्रेनच्या तिकीट बुकिंगद्वारे केली ऐवढी कमाई

News Desk
नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसच्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यावेळी देभरातील सर्वा वाहतूक सेवा बंद ठेवण्या आल्या आहेत. मात्र, देशातील इतर राज्यात...
Covid-19

श्रमिकांसाठी आत्तापर्यंत ५४२ विशेष ट्रेन सोडल्या, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk
नवी दिल्ली | कोरोनाच्या या काळात विविध भागात अडकलेल्या श्रमिकांसाठी विशेश ट्रेन सुरु केल्या आहेत. आत्तापर्यंत या श्रमिकांसाठी ५४२ ट्रेन चालवण्यात आल्या आहेत. कोरोनापासून बाव...
व्हिडीओ

श्रमिकांसाठी दर दिवशी ३०० ट्रेन चालवण्याची रेल्वेची तयारी | Shramik Train | Migrant Workers

Gauri Tilekar
श्रमिकांसाठी दर दिवशी ३०० ट्रेन चालवण्याची रेल्वेची तयारी | Shramik Train | Migrant Workers...
Covid-19

परतलेल्या मंजुरांचा स्वीकारण्यास राज्यांचा नकार, पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे !

News Desk
मुंबई | लॉकडाऊनमुळे राज्यात अडकून पडलेले मंजूर आणि कामगार यांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वच्या ज्यादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
राजकारण

#Aurngabad : मृत मजूरांना देशभरातील नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk
मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामूळे अनेक मजूर, विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यांत अडकले आहेत. त्यांच्या परतीची व्यवस्था केंद्र सरकारने विशेष ट्रेन सोडत...
राजकारण

औरंगाबाद रेल्वे अपघातात प्रकरणी पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा

News Desk
नवी दिल्ली | औरंगाबाद येथे आज (८ मे) पहाटे मालगाडीच्या खाली चिरडून श्रमिकांचा दुर्देैवी मृत्यू झाला. या भीषण रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने...
Covid-19

‘टाळेबंदी’नंतर परप्रांतीय मजूरांना घरी जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची अजित पवारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

News Desk
मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची (लॉकडाऊन) मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय...