HW News Marathi

Tag : Raju Shetty

राजकारण

#ElectionsResultsWithHW : आमची आघाडी जनतेच्या पसंतीस उतरली नाही !

News Desk
नवी दिल्ली | यंदाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (२३ मे) सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरू झाली आहे. बहुचर्चित अशा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उभे राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी...
राजकारण

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

News Desk
माणखटाव | महाराष्ट्र लोकसभा निवडणुका संपल्या असून सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळजण परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे रौद्र रुप पाहाता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील केली...
राजकारण

महाराष्ट्रासह देशभरात ‘या’ दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद होणार

News Desk
मुंबई | देशभरात आज (२३ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार...
राजकारण

चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री !

News Desk
मुंबई | “चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत. लोकांकडून पाच-दहा हजार रुपये उसने मागणारा माणूस आज लोकांच्या घरी गेला की किती पैसे...
राजकारण

सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी

News Desk
सांगली | बहुचर्चित अशा सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (३० मार्च) वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशाल पाटीलच्या...
राजकारण

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

News Desk
सांगली | सांगलीची जागा ही अखेर स्वाभिमानी शेतटकरी संघटनेला मिळाली आहे. लवकरच या मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी...
राजकारण

समविचारी पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे | अजित पवार

News Desk
मुंबई | समविचार पक्षांनी भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (१४ फेब्रवारी) मुंबईतील यशवंत...
महाराष्ट्र

मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली ही केवळ अफवा | राजू शेट्टी

News Desk
मुंबई | मी सर्वात जास्त जमीन खरेदी केली आहे, ही केवळ अफावा असल्याचे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले....
राजकारण

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली समिती सरकारच्या हातचे बाहुले | राजू शेट्टी

News Desk
उस्मानाबाद | शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या ऊसदर नियंत्रण समिती हे सरकारच्या हातातील बाहुले झाले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार राजू...
राजकारण

हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे !

swarit
जेजुरी। “हिटलरशाही आणण्याचा प्रयत्न केला जात” असल्याचा आरोप भारिपचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जेजुरीत केला आहे. पुढे ते असे देखील म्हणाले की, “वंचित समाजाने...