मुंबई | काही दिवसांपूर्वी मुंबईमधील वरळी बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेवरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर किशोरी पेडणेकरांवर...
मुंबई | राज्यात महाविकासआघाडी सरकारने नुकतेच २ वर्षेपूर्ण झाली आहे. पण महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक वारंवार सरकार पाडणार असल्याचे बोलत आहेत. मला मुख्यमंत्री असल्यासारखे...
मुंबई | “महाराष्ट्रमध्ये आमच्या महविकासआघाडीत मतभेद असले तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणतीही आघाडी होत असेल तर ते योग्य नाही,” असे शिवसेनेचे...
मुंबई | महाराष्ट्रात जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक चांगल्याच चर्चेत राहिल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत...
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख करण्याऐवजी चुकून भाजपचा उल्लेख केला आहे. यावेळी शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी खडसेंना...
मुंबई | “२०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार आहे,” असा विश्वास पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री...
मुंबई | शिवसेना राज्यातील तरुणांना वडापाव विकायला लावते. आणि राज्यातील उद्योजकांना तुम्ही बंगालला पाठवणार का? तुमची भूमिका स्पष्ट करा, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार...
मुंबई | भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस...
नाशिक | नाशिकमध्ये होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...