HW News Marathi
Uncategorized

औरंगाबादमध्ये ९३८ जणांना गॅस्ट्रो

औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. सुमारे ९३८ रूग्णांना उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९३८ पैकी ६०० रूग्णांवर सुरू आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असे शासकीय रूग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. छावणी भागात राहणा-या शेकडो लोकांना मळमळ, उलटी, जुलाब याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी उपचारांसाठी शासकीय रूग्णालय गाठले. लहान मुले, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचाच यामध्ये समावेश आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांना जमिनीवर गादी टाकून उपचार घ्यावे लागले असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटीतटीची एकदिवसीय मालिका भारताच्या खिशात

News Desk

दंगल किंवा युद्ध करून भाजपचा निवडणुका जिंकण्याचा डाव- राज ठाकरे यांची टीका

News Desk

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात, राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा ?

News Desk