HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad | आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार का?

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ जानेवारी) बीड येथील संविधान बचाव सभेत “आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा देशात कुणीही बोलायला तयार नव्हते.असे खळबळजनक वक्तव्य केले होते. आव्हाडांनी त्यांच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लढाई निष्ठेची; दसरा मेळाव्यासाठी Shivaji Park वर शिवसैनिकांची गरदी

Chetan Kirdat

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

News Desk

Sharad Pawar Vs Amit Shah | तुमच्यासारखा तुरूंगात गेलो नाही,शरद पवारांचे अमित शहांना प्रत्युत्तर…

Adil