मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून कोणते ना कोणते दावे-प्रतिदावे करत असतात. आणि आज...
मुंबई। राज्यात ६ जागेसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल (२७ नोव्हेंबर) उमेदरी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. यामुळे काल सकाळपासून राजकीय...
मुंबई। बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान चा मुलगा आर्यन खान हा राज्याच्या राजकारणात मुंबई क्रुझ ड्रग प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज...
यवतमाळ। गेल्या काही दिवसांपूर्वी त्रिपुरातल्या घटनेचे महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये त्याचे पडसाद उमटले जाळपोळ, दंगली, हाणामारी अशा घटना महाराष्ट्रातील अमरावती नांदेड आणि मालेगाव या शहरात घडल्या,...
मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न पेटला आहे. रोज नवनवे दावे प्रतिदावे यात होताना दिसत होते. आता मात्र सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक अशी...
बीड | १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या बीडमधील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ उडाली...
मुंबई | कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, मात्र बेशिस्तपणा खपवून घेणार नाही, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी...
मुंबई | भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी...
मुंबई | गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत मात्र नारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे...
मुंबई | “मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार फार काळ टिकणार नाही,” अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे...