गोवा।गेल्या अनेक दिवसांपासून काँगेसचे नाना पटोले हे पक्षात स्वबळाचा नारा देतांना आपण पाहिलं आहे. म्हणूनच आता महापालिका नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस...
मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्य चांगलंच चिघळलं होतं. अखेर प्रशासनाने पगारवाढ करण्याची घोषणा काल केली. आणि याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय...
मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त...
मुंबई | आझाद मैदानातील आंदोलनचचे तात्पुरते मागे घेतले, अशी घोषणा आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. आंदोलन सुरू ठेवयाचे की नाही, हे कामगारांनी ठरवायचं, असे...
मुंबई। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि आता पुन्हा...
मुंबई | “कामगारांचे नेते आणि त्या नेत्यांना पाठबळ काही राजकीय पक्ष हे जर संप चिघळवत ठेवणार असतील. तर ते हजारो कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान...
मुंबई। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे राज्याच्या राजकारणात पत्रकार परिषदांच्या माध्यमातून खळबळ उडवून देतात. त्याबरोबरच एनसीबीचे विभागीय संचालक समीर...
मुंबई। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांगलेच चर्चेत आले आहेत आणि त्यासोबतच मोठ्या अडचणीत आल्याचे देखील पाहायला मिळतय. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मुंबई। “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या दूरदृष्टीच्या, अलौकिक नेतृत्वाला विनम्र अभिवादन. आदरणीय चव्हाण साहेबांनी त्यांच्या नेतृत्वं,...
मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या मूळ वेतनात ४१ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी...