HW News Marathi
मनोरंजन

चार्ली चॅप्लिनचा नेहरूंसोबत घडलेला हा किस्सा तुम्हाला माहीत आहे का ?

१४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद शहरामध्ये जवाहर मोतीलाल नेहरूंचा जन्म झाला. प्रतिभावंत व्यक्तिमत्वाचा वरदहस्त लाभलेल्या नेहरूंचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास लक्षवेधी आहे. नेहरूंचे लहान मुलांवर जीवापाड प्रेम होते. लहान मुले त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणून हाक मारीत. नेहरूंनी आपल्या कारकिर्दीत लहान मुलांच्या कल्याणासाठी खूप कार्य केले, म्हणूनच १९६४ साली नेहरूंच्या मृत्यूनंतर १४ नोव्हेंबर ही नेहरूंची जयंती ‘बालदिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. अश्या या थोर व्यक्तीबद्दल बहुतांश गोष्टी तश्या प्रत्येक भारतीयाला माहिती आहेतच, पण आजही आपण नेहरूंशी निगडीत असणारी ही चार्ली चॅप्लीनची १९५३ ची गोष्ट…

जगात असा क्वचितच एखादा व्यक्ती असेल जो चार्ली चॅप्लिनच्या धमाल अदाकारीवर हसला नसेल. चार्ली चॅप्लिनचं नाव निघताच डोळ्यांसमोर विचित्र अंगविक्षेप, चेह-यावरील विचित्र हावभाव अशी विनोदी प्रतिमा उभी राहते. कॉमेडी म्हटलं की, चार्ली चॅप्लिनची आठवण झाली नाही, असं होत नाही. ह्याच चार्ली चॅप्लिनची पंतप्रधान पंडित जवाहरला नेहरू यांच्या सोबत घडलेला हा किस्सा शक्य तो कोणाला माहीत नाही. स्वित्झर्लंडमध्ये. नेहरुंसोबत प्रवास करत असताना चॅप्लीन एकदम घाबरून गेला होता.

स्वित्झर्लंडच्या डोंगराळ भागात नेहरूंचा ड्रायव्हर त्याकाळी ताशी ७० मैल वेगाने गाडी चालवत होता. चार्ली घाबरून बसला होता. आणी नेहरू निवांत गप्पा मारत होते. चार्लीसाठी हे आश्चर्य होतं. नेहरू जगभरातल्या कलावंत, लेखक, नेते आणि विचारवंत यांच्या संपर्कात होते. नेहरुंबद्दल सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी एवढ्या देशांना भेटी दिल्या पण नेहमीच भारताबद्दल कौतुकाने बोलत असायचे. नेहरुंबद्दल जगातल्या महत्वाच्या माणसांनी लिहिलेल्या गोष्टी एकत्र केल्या तर एक उत्तम ग्रंथ तयार होईल. आज अफवांच्या राज्यात नक्कीच प्रेरणा देणारा ग्रंथ असेल तो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार   

News Desk

तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला मानहानीचा दावा

Gauri Tilekar

चॉकलेट फज

News Desk
राजकारण

पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील !

swarit

पंढरपूर । “भिडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटकं करायची आहेत ती करू द्या. पुढच्या वेळी ते १००% मुख्यमंत्री नसतील”, असे वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर सोमवारी (१२ नोव्हेंबर) पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. याचवेळी त्यांनी मिरज दंगलप्रकरणी संभाजी भिडे यांना आरोपमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधताना आंबेडकर म्हणाले की,”पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार आहे तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू”.

अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

‘सत्तेत असेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिजे ती नाटकं करुन घ्यावी. पुढील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यानंतर ते मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत, याची शाश्वती मी देतो’,

Related posts

संजय राऊतांचा अजित पवारांना मेसेज, कारण गुलदस्त्यात

News Desk

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

News Desk

राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल, तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या !

News Desk