HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई | नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात महामार्गावर सोग्रस गावाजवळ पहाटे झाला. महामार्गावर लक्झरी मिनी बसचा टायर अचानक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या किनारी वाळूचा ट्रक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.

या अपघातात दहा जण जागीच ठार झाले असून १३ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात मृत्यू झालेले सर्वजण कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष एका लहान मुलाचा समावेश आहे. ओंकारेश्वर उज्जैन येथील देवदर्शन करुन उल्हासनगरकडे परतत असताना हा भीषण अपघात झाला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ईडीसारख्या संस्थेचा राजकीय पद्धतीने वापर करणे अयोग्य – रोहित पवार

News Desk

बीड ऑनरकिलिंग प्रकरणात कट रचणारा पोलिसांच्या अटकेत

News Desk

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या तैनात

Manasi Devkar

Related posts

मुंबई क्रिकेट असोसिएशनने पोलीस बंदोबस्ताचे १३.४२ कोटी थकविले

swarit

मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर

News Desk

पहिल्या ट्विटमध्ये राज यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

News Desk