HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनंतरही राज्यातील भारनियमन बंद राहणार

मुंबई | राज्यात दिवाळीदरम्यान भारनियमन बंद करण्यात आले होते. यामुळे सामन्यांची होणारी मोठी गैरसोय टळली होती. आता दिवाळी नंतरही राज्यातील कोळशाची तूट भरून निघाली असल्याने आता भारनियमन बंदच राहणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

राज्यातील कोळशाच्या टंचाईमुळे लोकांना ऑक्टोबर महिन्यात देखील भारनियमनाच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, ‘राज्यातील वीजकेंद्रांमध्ये आता कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे दिवाळीत बंद करण्यात आलेले भारनियमन आता पुन्हा सुरू करण्यात येणार नाही’, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी दगड-चप्पल फेक आंदोलन करणे, हे अतिशय दुर्दैव! -धनंजय मुंडे

Aprna

राजभवन मुंबई येथील नव्या दरबार सभागृहाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

News Desk

शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांची पुण्यात भेट… राजकीय चर्चांना उधाण

News Desk