HW News Marathi
महाराष्ट्र

या अशा कारणांमुळेच सामान्य लोकं राजकारण्यांवर फक्त थुंकायचे शिल्लक राहिलेत – निलेश राणे

मुंबई | पारनेरमधील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आज (८ जुलै) पुन्हा हे ५ नगरसेवक माघारी आले आहेत. मातोश्रीवर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. आता, विरोधी पक्षाकडून नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशावरून टीकास्त्र सुरू झालेले दिसत आहे.

या अशा कारणांमुळेच सामान्य लोकं राजकारण्यांवर फक्त थुंकायचे शिल्लक राहिलेत. संकटांचा डोंगर समोर दिसताना सुद्धा सत्ताधारी लंगडी खोखो खेळतायत.

हे कसं घडलं? पारनेरचे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत, असे ट्विट करत भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर आणि नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशावर ताशेरे ओढले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना अमित ठाकरेंनी दिली भेट

News Desk

कपड्यांवरील GST वाढवण्याचा निर्णय मागे; जीएसटी परिषदेमध्ये घेतला निर्णय

Aprna

“काहीही करा, मदत केल्याशिवाय जाऊ नका” चिपळूणच्या महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांजवळ हंबरडा…!

News Desk