HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासने दिली | गडकरी

मुंबई । ‘सत्तेत येण्यासाठी आम्ही अनेक आश्वासन दिली, आणि आता त्यातली काही आश्वासन आमच्या लक्षात देखील नाही.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कलर्स मराठी या वाहिनीवरील “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या कार्यक्रमामध्ये मुलाखती दरम्यान हे म्हणाले. पुढे असे देखील म्हणाले की, २०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आम्ही सत्तेत येऊ याची खात्री आम्हाला वाटत नव्हती. या कार्यक्रमात गडकरींसोबत जेष्ठ अभिनेता नाना पाटेकर असे दोन दिग्गज व्यक्तींनी काल (४ ऑक्टोम्बर २०१८) रोजी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोन्ही दोघांनी अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत.

तसेच शरद पवार यासारख्या दिगग्ज नेत्यांचे कौतुक केले. शरद पवारांबद्दल गडकरी म्हणाले की, शरद पवारांना राजकारणात कोणीच ओळखू शकत नाही . त्यांनी शेती,औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांचे त्यांना ज्ञान आहे. गप्पा मारतानाच्या दरम्यान शरद पवारांबद्दल कोणती बाब खटकते हा प्रश्न विचारल्यास गडकरी म्हणाले की,ते काय बोलतात आणि काय करतात हे त्यांनाच कळत नाही.

गडकरी यांनी उद्धव ठाकऱ्यांवरती कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले की, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकऱ्यांनी शिवसेनाचे उत्तम प्रकारे नेतृत्त्व सांभाळले आहे. त्यांना मराठी माणसांनबद्दल आपुलकी आहे. तसेच त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, ठाकऱ्यांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे बोलून गडकरींनी ठाकरेंवर टीका केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘युतीच्या बातम्या तुम्ही रंगवता, मी जो काही आहे तो आहे’, युतीसंदर्भात राज ठाकरेंचं उत्तर!

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

Aprna

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

News Desk
महाराष्ट्र

जीएसटी रिटनसाठी तीन महिन्यांचा कालावधी

News Desk

छोटया व मध्यम व्यापा-यांकरीता जीएसटी अंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत जीएसटी कॉन्सिल मध्ये मागणी करणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जीएसटी अंतर्गत प्रत्येक व्यापा-याने प्रत्येक महिन्यात त्याच्या विक्री, खरेदीचा पूर्ण तपशिल तसेच तपशिलावर आधारित विवरणपत्र दाखल करणे करणे आवश्यक आहे. छोटया व मध्यम उलाढाल असलेल्या व्यापा-यांनी या संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रत्येक महिन्यात सर्व तपशिल भरणे ही अधिक कालापव्यय करणारी व खर्चिक बाब आहे असे निवेदन देत आपली भूमिका विशद केली. व्यापारी बांधवांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिनिधींना जीएसटी अंतर्गत सर्व व्यापा-यांनी करासंदर्भात अनुपालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी छोटया व मध्यम व्यापा-यांचा जीएसटी अंतर्गत अनुपालन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याऐवजी त्रैमासिक विवरण भरण्याचे प्रावधान जीएसटी कायद्याअंतर्गत करावे अशी मागणी येत्या 6 ऑक्टोबर 2017 रोजी होणा-या वस्तू व सेवा कर परिषदेत करण्याची ग्वाही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

Related posts

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डीमध्ये ५ वर्षीय अल्पवयीन बालकाची निर्घृण हत्या

News Desk

“सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान”, नाना पटोलेंची सडकून टीका!

News Desk