HW News Marathi
महाराष्ट्र

भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली २० जणांना बाहेर काढले तर १० जणांचा मृत्यू

भिवंडी | भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. काल (२० सप्टेंबर)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनेक आले आणि गेले, मात्र शिवसेना ५५ वर्षे कायम राहिली आणि राहणार !

News Desk

गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक!

News Desk

“मुख्यमंत्री समाजामध्ये व प्रांतांमध्ये तेढ निर्माण करत आहेत!”, भाजप मंत्र्यांचा आरोप

News Desk