HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य वीज नियामक आयोगाने सरकारच्या तिजोरीवरील भार केला कमी

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे एकीकडे मुंबईकर तणावात आहेत परंतू दुसरीकडे सरकारने वीजेच्या बाबतीत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाने राज्याचा आर्थिक भार लक्षात घेत स्वस्तात वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती विजेच्या वापरात ५-७ टक्के, व्यावसायिक दरात १०-१२ टक्के आणि औद्योगिक दरात १०-११ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. नवे दर १ एप्रिल २०२० पासूनच लागू होणार आहेत.

वीज दरात किती कपात होणार?

मुंबई वगळता महाराष्ट्र

घरगुती – ५ टक्के

व्यावसायिक – १० – ११ टक्के

उद्योग – ११-१२ टक्के

शेती – १ टक्के

मुंबई

बेस्टकडून –

घरगुती – दीड ते दोन टक्के

उद्योग – ७ टक्के

व्यावसायिक – ८ टक्के

टाटा-अदानी

घरगुती – ११

व्यावसायिक -११

उद्योग – १०-११ टक्के

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकिर्दी एवढंही नाही, हर्षवर्धन पाटलांची लेक तांबेंवर गरजली 

News Desk

राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा, पवारांचा मोदींना टोला

News Desk

ममता बॅनर्जी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट!

News Desk