HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थसंकल्पावर समानधानकारक उत्तरे नाहीत, फडणवीसांचा सभात्याग

मुंबई | “अर्थसंकल्पावर समानधानकारक उत्तरे दिली नाहीत,” यामुळे विरोधकांनी सभात्याग केल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमशी बोलताना सांगितले. “विदर्भ आणि मराठवाड्यावर अर्थसंकल्पात काही दिले नाही, असा आरोप फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला. पवारांच्या उत्तरानंतर विरोधकांनी सभात्याग केलेल्याचे फडणवीसांनी सांगितले.”

“महाविकासआघाडीचा अर्थसंकल्प हा दिशाभूल करणार आहे,” अशी टीकाही फडणवीस केली. “एका विभागाच अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला नाही. सिंचनाच्या प्रश्नावर अजित पवार एकही शब्द बोलले नाही,” असेही फडणवीस मटले. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, तुमच्याकडे कोणी आहे का ते बघा, असा टोला अजित पवारांनी सभागृहात विरोधकांना लगावला. अर्थसंकल्पात सर्व विभागाना समान न्याय, असे पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकराचा अधिवेशनातून पळ, लोकशाहीचा कुलुप ! फडणवीस भडकले

News Desk

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पाकधार्जिणे ! | नाना पटोले

News Desk

पवारसाहेब आता तुमच्या कोर्टात चेंडू आहे, तुम्हीच शेतकऱ्यांचा विषय सोडवावा- पंकजा मुंडे

News Desk