HW News Marathi
महाराष्ट्र

#MahalaxmiExpress : ५०० प्रवाशांना एनडीआरएफने वाचविले

मुंबई | वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान जामटोली येथे महालक्ष्मी एक्स्प्रेस पाण्यात अडकली आहे. या एक्सप्रेसमधून ५०० प्रवाशांना बाहेर काढण्यात एनडीआरएफने बाहेर आले आहे. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. एनडीआरएफचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून एनडीआरएफने ३ बोटीच्या मदतीने एक्स्प्रेसमधून प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. रेस्कू केलेल्या सर्वांना बदलापूर रेल्वे स्थानकात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

रेल्वेमध्ये सुमारे २००० प्रवाशी अडकून पडले आहेत. एनडीआरएफची पथके बोटीच्या साहाय्याने बचावकार्य करत आहे. आतापर्यंत एनडीआरएफने महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या आतापर्यंत ५०० प्रवाशांना वाचविले आहे. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk

“केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपचं एक मत जरी वाढत तर स्वागतच”

News Desk

निलेश राणेंनी कंगणा रणावतला झापलं !

News Desk