HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात आज १२,३२६ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (४ ऑगस्ट) ७७६० नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज १२,३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज बरे होणाऱ्यांची संख्या १२ हजारांच्या पुढे गेली आहे ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.

राज्यात एकूण बाधित संख्या ४,५७,९५६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २,९९,३५६ इतकी झाली आहे. राज्यात एकूण १,४२,१५१ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे ११ रुग्णांचा झाला मृत्यू, आणखी रुग्णांचा जीव टांगणीला

News Desk

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना उमेदवारी

News Desk