HW News Marathi
Covid-19

देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले

मुंबई | मुंबईत गेल्या २४ तासांत १६२५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण रुग्ण संख्या आता २,१७,०९० इतकी झाली आहे. राज्यात देखील दर वाढत चालला आहे

केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या जिल्ह्यांबाबत माहिती दिली. सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या 25 जिल्ह्यांपैकी 15 जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत. म्हणजे देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेल्या जिल्ह्यांपैकी निम्म्याहून अधिक जिल्हे महाराष्ट्रातील आहेत आणि ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे डॉ.दीपक म्हैसेकरांच्या सूचना

News Desk

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्याची प्रणाली विकसित करणार !

News Desk

कोरोनाचा ग्रामीण भागात वेगाने फैलाव! मोदींचा सतर्कतेचा इशारा

News Desk