HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण

पुणे | सकल मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आंदोलकांनी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. परंतु निवेदन दिल्यानंतर आंदोलकांनी शांतपणे परत जाने, असे मला वाटले होते. मात्र आंदोलक मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर हल्ला केला.

पुण्यातील चांदणी चौकातही जमाव हिंसक झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरू केला. चांदणी चौकातील परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तसेच औरंगाबादमध्येही आंदोलकांनी २ खासगी वाहने पेटवली. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आश्रूधुराचा वापर करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांना प्रत्येक नागपूर कर गुंड वाटू लागले !

News Desk

अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का? भाजपचा सवाल!

News Desk

कालपासून ईडीचं कोणी आलं नाही, माझा माणूस भाजप कार्यालयात पाठवलाय – संजय राऊत

News Desk