HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १७ हजारांहून अधिक नव्हे कोरोनाबाधित तर २९२ मृत्यू 

मुंबई | राज्यातील कोरोनास्थिती अद्यापही नियंत्रणात येताना दिसत नाही. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२ सप्टेंबर) जाहीर करण्यात आलेल्या आकड्यानुसार, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १७ हजार ४३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे याच २४ तासांत राज्यात कोरोनामुळे तब्बल २९२ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यासाठी दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल १३ हजार ९५९ जण कोरोनमुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५ लाख ९८ हजार ४९६ वर पोहोचली आहे. तर सद्यस्थिती राज्यात २ लाख १ हजार ७०३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट आता ७२.४८% इतका आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput Case | बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली CBI चौकशीची शिफारस

News Desk

देशात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक २६५ जणांचा मृत्यू, तर ११ हजार २६४ जण कोरोनामुक्त

News Desk

देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण!

News Desk