HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी कायदेशीरबाबी पूर्ण कराव्या लागतील | मुख्यमंत्री

मुंबई | मराठा आरक्षणासाठी कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील, राज्य सरकार या बाबी निश्चित पूर्ण करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मुख्यमंत्री यांनी मुंबईतील राजाराम महाराजांच्या विचारांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याच्या ते वेळी बोलत होते. काही जण असे वाटते की, अध्यादेश काढून आरक्षण जाहीर करा, परंतु केल्यास ते आरक्षण एक दिवसही टिकणार नाही, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात ते निघून गेले. कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण हे आमचे सरकार देणार असल्याचे फडणवीस यावेळी बोलत होते. मागासवर्ग आयोगाला आम्ही लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली असल्याचेही फडणवीस म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kolhapur Elections: कोल्हापुरचं मैदान कोण मारणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Manasi Devkar

मुदखेड – शिवनगाव दरम्यान तिरुपती एक्सप्रेस रेल्वे रुळावरुन घसरली

News Desk

कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही राबवावे – अजित पवार

News Desk