HW News Marathi
महाराष्ट्र

अर्थव्यवस्थेला पुर्नजीवीत करण्यासाठी सक्रिय धोरण आखण्याची गरज –  रोहित पवार

मुंबई | कोरोना संकटाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. वेगाचे वाढणारा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक नवीन आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून, आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकारने सक्रिय धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

 

“कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवीत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे,” असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अनिल देशमुख यांना क्लीन चिट….’ पण CBI च्या माहिती नुसार…..

News Desk

“…जे राजकारण झाले, ते मला व्यथित करणारे”, बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

ज्ञानव्यापी मशीद, हिजाब, हलालावर गोंधळ घालणारे बेरोजगारी महागाई, इंधनदरवाढीबाबत गप्प का? – नाना पटोले

Aprna