HW News Marathi
महाराष्ट्र

ही यात्रा कोणत्याही पदासाठी नसून महाराष्ट्र घडविण्यासाठी !

जळगाव | एकीकडे “मला काही बनायच आहे, म्हणून ही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही. मला महाराष्ट्र घडवायचा आहे. ही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही”, असे युवा नेता आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट दिले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे.

आजपासून आदित्या ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणे व पक्ष संघटनेचा विस्तार करणे, हाच उद्देश असून जन आशीर्वाद यात्रेमुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल, असा विश्वास राऊत यांनीा व्यक्त केला.”

विधानसभा निवडणूक जसजशी जवळत येते, तसतशी राजकीय हलचालींना वेग येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप यांच्या जागा वाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्यात युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोणी म्हणात की, अडीच -अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा वाटाघाटी झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. यानंतर चर्चा होते की, भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदाचा दावेदार नक्की कोण हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वच्छ स्थानकासह प्रवाशांना पुष्पगुच्छ देत भोकर आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

News Desk

आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले! -नाना पटोले

News Desk

कोरोनाच्या चाचणी अहवालात पॉझिटिव्ह रिपोर्ट आले निगेटिव्ह…

News Desk