HW News Marathi
महाराष्ट्र

यंदा मॉन्सून वेळेत दाखल होणार

मुंबई : हवामान खात्यांच्या अंदाजानुसार मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर दोन-तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने यंदा सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल, असे स्कायमेटने नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख खान पोहोचला ऑर्थर रोड तुरुंगात!

News Desk

राज्य लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप केल्याने मुख्यमंत्री भडकले

News Desk

राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

Aprna
देश / विदेश

मोदींच्या प्रगती पुस्तकामुळे राहुल गांधींवर टिकेची झोड  

swarit

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे शाब्दिक युद्ध पहायला मिळत आहे. याचाच एक भाग गुरुवारी पहायला मिळाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगतीपुस्तक आपल्या ट्विटरवर पोस्ट केले. या पोस्टच्या माध्यमातून कॉंग्रेस अध्यक्षांनी भाजपला कृषी क्षेत्रात आलेल्या अपयशाचा आढावा घेतला आहे.

कर्नाटकमध्ये भाजपने एक पैशाचीही शेतकरी कर्जमाफी दिली नाही. त्याच बरोबर मोदी सरकारच्या कार्यकाळात पीकविमा योजना देखील अयशस्वी ठरली. त्यामुळे या सर्वाचा फायदा शेतक-यांना नव्हे तर फक्त खाजगी कंपन्यांना झाल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे. ट्विटमध्ये राहुल गांधीनी हमीभावाच्या मुद्यारुन भाजपावर ताशेरे ओढले. येथील शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 50 टक्के अधिक रक्कम हमीभाव म्हणून निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांना त्याचा बिलकूल फायदा झाला नाही, असे राहुल यांनी म्हटले आहे. परंतु राहुल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी कॉंग्रेसवर उलटून टिका केल्याचे पहायला मिळत आहे.

Related posts

Kulbhushan Jadhav : दुसऱ्यांदा काउन्सलर अ‍ॅक्सेसला पाकचा नकार, भारत आयसीजेमध्ये जाणार

News Desk

रिझर्व्ह बँकेचे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बंध, बँकेचे सर्व व्यवहारसह बंद

News Desk

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

Aprna